Home महाराष्ट्र हवामान अलर्ट…नगर, नाशिकसह या जिल्ह्यांना दिला इशारा

हवामान अलर्ट…नगर, नाशिकसह या जिल्ह्यांना दिला इशारा

Rain and Heat Wave alert in State

मुंबई:  राज्यात पुढील दोन दिवस पाऊस (rain) पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून दोन दिवस पाऊस झाल्यानंतर पुढील पाच दिवस मात्र 29 एप्रिल ते 2 मेपर्यंत उष्णतेची लाट (Heat Wave) असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या भागात 27 आणि 28 एप्रिलला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जळगाव, नाशिक, नगर या भागांत उष्णतेची लाट तीव्र राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  आगामी पाच दिवसांत 29 एप्रिल ते 2 मेदरम्यान विदर्भासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होणार आहे असंही हवामान विभागाने म्हटले आहे.

Web Title: Rain and Heat Wave alert in State

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here