Home अहमदनगर Ahmednagar: जिल्ह्यात आत्तापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे

Ahmednagar: जिल्ह्यात आत्तापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे

Ahmednagar 50 thousand patient Discharge 

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ३०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. ३०७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

यामध्ये मनपा ६९, अकोले १४, जामखेड २२, कर्जत १३, कोपरगाव १०, नगर ग्रामीण २२, नेवासा ३, पारनेर १५, पाथर्डी ३९, राहता १९, राहुरी ८, संगमनेर ७, शेवगाव १६, श्रीगोंदा ४३, श्रीरामपूर ६, कॅन्टोनमेंट १ असे रुग्ण बरे झाले आहेत.

दरम्यान शनिवारी जिल्ह्यात करोनाचे ५८५ रुग्ण आढळून आले. सध्या केवळ २ हजार ३१२ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ८०३ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५२ हजार ८२७ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण बरे झालेले रुग्णांची संख्या ५० हजाराच्या पुढे गेली आहे. एकूण संख्या ५० हजार १९ इतकी झाली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar 50 thousand patient Discharge 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here