Home महाराष्ट्र तिघांवर रॉकेल टाकून पेटविले, वैमनस्यातून घडली घटना

तिघांवर रॉकेल टाकून पेटविले, वैमनस्यातून घडली घटना

तिघांवर रॉकेल टाकून पेटविले वैमनस्यातून घडली घटना

इगतपुरी:  शहरातील  कोकणी मोहल्ला येथील वैमनस्यातून तिघांना रॉकेल टाकून पेटविण्याचा धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तिघे भाजले असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील  कोकणी मोहल्ला येथे गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती विसर्जन करून आल्यानंतर संशयित कुणाल किशोर हरकरे , जखमी प्रशांत बंडू बोरसे यांच्यामध्ये शिवीगाळ व बाचाबाची झाली होती. मात्र यावेळी वाद मिटविण्यात आला गेला होता. परंतु रात्री साडे दहा च्या सुमारास कुणाल किशोर हरकरे याने घरातून रॉकेल चे भरलेले पातेले व बोळा पेटवून प्रशांत बोरसे आणि दीपक बोरसे यांच्या अंगावर फेकल्याने दोघेही गंभीर भाजले गेले. त्याचबरोबर त्यांना वाचविण्यासाठी गेलेला सुरेश गुप्ता हा देखील गंभीर भाजला आहे. याबाबत इगतपुरी पोलिस स्टेशन ठाण्यात दीपक बंडू बोरसे यांनी फिर्याद दिली आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here